महाराष्ट्रातला असा कडा, जिथे नाणं दरीत फेकलं तरीही पाण्यातून वर येतं!

महाराष्ट्रातला असा कडा, जिथे नाणं दरीत फेकलं तरीही पाण्यातून वर येतं!


महाराष्ट्रातला असा कडा, जिथे नाणं दरीत फेकलं तरीही पाण्यातून वर येतं



महाराष्ट्रातला असा कडा, जिथे नाणं दरीत फेकलं तरीही पाण्यातून वर येतं

मित्रांनो, आपण शाळेत गुरुत्वाकर्षण म्हणजे काय हे शिकलो. पृथ्वीच्या या शक्तीमुळे पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट तिच्या सानिध्यात राहते. जरी एखादी वस्तू उंचीवर फेकली तरी ती गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर येते. नाणेघाटातील धबधबा देखील गुरुत्वाकर्षणाच्या नियमांचे पालन करतो. परंतु नाणेघाटच्या धबधब्याचे स्वतःचे नियम आहेत.
वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळं नाणे घाटातील धबधब्याचं पाणी पुन्हा वर येतं. त्याच्या वैशिष्ट्यामुळे हा धबधबा लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिथून खालच्या दरीत नाणे जरी फेकले, तरी ते हवेच्या किंवा वार्‍याच्या तीव्र दाबामुळे वर येते. ‘वाऱ्याच्या वेगाची तीव्रता गुरुत्वाकर्षणाच्या बलाएवढी किंवा त्याहून जास्त असते तेव्हा असे घडते.’


या लेखांमध्ये महाराष्ट्राचे आद्य राज्यकुल, त्यांचा पराक्रम, दानधर्माबद्दल माहिती आहे. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारे सातवाहन हे पहिले राजे. हा राजवंश सुमारे चार शतके सलगतेने राज्य करत होता. या सातवाहनांच्या राजवटीत महाराष्ट्र इतर प्रदेशात सुवर्णकाळ होता असे मानले जाते.


Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने